• » ¢ℓι¢к « •

• » ƒ.я.ι.є.η.∂.ѕ ƒσя ℓιƒє « •

  • - Dunia Me 7 Cheezain Asan Hai Or Mushkil Bhi. 1. Dosti Karna Aasan........................Nibhana Mushkil. 2. Pyar Karna Aasan.........................Pana ...
    16 years ago

मराठी कविता....(एक संग्रह) .• » мαяαтнι ρσєм « •

• » αвσυт мє « •

Mumbai, Maharastra, India
• » ι ℓσνє мυѕι¢,ѕнαソαяι,gαzαℓѕ,ѕмѕ,ρσєтяソ &αмρ; мαкє @ ηєω ƒяιєη∂ѕ... « •

Tuesday, September 30, 2008

**-*-*-*-* Always For You *-*-*-*-**

** Aaj rootha huwa ik dost bohat yaad aiya **
**
** Acha guzra huwa kuch waqat bohat yaad aiya **
**
** Mere ankhon k har ik ashk pay ronay wala **
**
** Aaj jub ankh yah royee to bohat yaad aiya **
**
** Jo mere dard ko senay main chupa layta tha **
**
** Aaj jub dard huwa mujko to bohat yaad aiya **
**
** Jo mere ankh main kajal ke tara rehta tha **
**
** Aaj kajal jo lagaia to bohat yaad aiya **
**
** Jo mere dil k tha qareb faqat usko he **
**
** Aaj jub dil nai bhulya to bohat yaad aiya **

My Prabhat...

Beautiful Poem "Ye Yaqeen........"

Ye Yaqeen Khud Ko BaharHaal Dilana Hoga
Hum Musafir Hain, Yahan Se Humain Jana Hoga
Ye Wo Basti Hai Jo Basti Hai Ojarrnay K Liye
Ghar Kahin Aur Humain Ja Kar Basana Hoga
Ye Yaqeen Khud Ko BaharHaal Dilana Hoga
Hum Musafir Hain, Yahan Se Humain Jana Hoga
Dil Banay Aisa K Hum Shoq Se Jaayain Warna
Dil Na Chahayega Magar Jaan Se Jana Hoga
Ye Yaqeen Khud Ko BaharHaal Dilana Hoga
Hum Musafir Hain, Yahan Se Humain Jana Hoga
Band Hotay He Khulaingi Hamari Aankain
Ranj-o-Hasrat Ka En Aanko Mai Fasana Hoga
Ye Yaqeen Khud Ko BaharHaal Dilana Hoga
Hum Musafir Hain, Yahan Se Humain Jana Hoga
Dil Ojarrnay Se Bachana Hai To Laila Ki Bajaaye
Apnay Dil Ko Ghum-e-Maula Se Sajana Hoga
Ye Yaqeen Khud Ko BaharHaal Dilana Hoga
Hum Musafir Hain, Yahan Se Humain Jana Hoga
Ba-Khuda Gar Humain Pana Hai Khuda Ko Dosto !!
Ba-Khuda Tak Humain Har Haal Mai Jana Hoga
Ye Yaqeen Khud Ko BaharHaal Dilana Hoga . . .


Wednesday, September 3, 2008

।। गणपती बाप्पा मोरया ।।..........



!! श्री !!

ओमकाररुपाय गजाननाय
सत्यस्वरुपाय ऋतंभराय
वाचाचतुष्काय परात्पराय!
सर्वादिबीजाय नमोऽक्षराय


॥ गणपती बाप्पा मोरया ॥
। मंगलमुर्ती मोरया



नशीबवान तर सगळेच असतात...........

नशीबवान तर सगळेच असतात By my Friend ??????????

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो...

हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो...

मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो...

चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो...

सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो.....

अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शहाणा करणारा एखादाच असतो...

जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो...

Swapna स्वप्न..........

स्वप्न
स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं,
नशीबाच पुस्तक तुच कारं लिहायच ?
मी पान उलगडायचं,अन जगानं ते वाचायचं,
पानंच संपत आल्यावर .. पुस्तक तुच बंद करायचं,
जगाच्या मोठया पसाय्रातुन एकटं नेऊन जाळायचं !!
देवाचं उत्तरं
तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,
मी कधी नाही म्हट्लयं ,
माझ पान फ़ाडायला, अन तुझ पान जोडायला?
तुझं नशीब तुझ तुच लिहयचं
आता तुच ठरवं,नावासहित मरायचं की
नावं माग ठेऊन जगायचं.............

Marathi Poem: Shabd.. शब्द...............

बा॓लताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.
म्हणून शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत रचतात
॓तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय.......

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको.


आई.........

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे

तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे.......

Swapnil Kumar....

एक प्रवास मैत्रीचा............

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..

एक
प्रवास

Tuesday, September 2, 2008

विचार मला आवडलेले ........




) सुरूवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचाशेवट अवलंबून असतो.
) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
) यश मिळवायचं असेल तर स्वत:
स्वत:वरकाही बंधन घाला.
) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५) उशीरा दिलेला न्याय हा दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.
१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
२०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तरजगलास !

SWAPNIL(+91-9833776399)